“हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण हा हिंदूंचा विजय आणि मुसलमानांचा पराभव नाही. हा लोकशाहीचा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विजय आहे."